म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी अचानक दिल्लीला गेले व त्यांनी भाजप… Read More...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सन १९७५मध्ये ज्या दिवशी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली, तो २५ जूनचा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्यात येईल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.… Read More...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय पक्ष नेतृत्वाकडून शुक्रवारी विविध राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यात बिहारच्या प्रभारीपदी विनोद… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीनंतर भाजपसाठी एनडीएतील घटक पक्ष महत्त्वाचे झाले आहेत. स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता न आल्यानं भाजपला आता मित्रपक्षांना सांभाळत सरकार चालवण्याची कसरत करावी… Read More...
नवी दिल्ली : भाजपचे दिग्गज नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांना 'एम्स'मध्ये अॅडमिट करण्यात आल्याची माहिती… Read More...
नवी दिल्ली: लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरु आहे. नगर दक्षिणमध्ये विखे पाटलांच्या साम्राज्याला हादरा देत लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या निलेश लंकेंनी लोकसभेत इंग्रजीत शपथ… Read More...
नवी दिल्ली/भुवनेश्वर: ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. आम्ही मजबूक आणि जिवंत विरोधी पक्ष… Read More...
नवी दिल्ली: पहिल्याच प्रयत्नात खासदार झालेली अभिनेत्री कंगना रणौतचा शपथविधी काल संपन्न झाला. कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडून गेली आहे. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर… Read More...
पटना : आरक्षणाची मर्यादा वाढवून बिहारमधील अनुसूचित जाती,जमाती आणि मागास प्रवर्गांना शिक्षण,नोकरी आणि सेवांमध्ये अतिरिक्त आरक्षण देण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयाला उच्च… Read More...
भोपाळ: मध्य प्रदेशच्या एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर 'बेटी पढाओ, बेटी बचाओ' ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली घोषणाच नीट लिहिता आली नाही. केंद्रीय… Read More...