नागपूर (जितेंद्र खापरे) : आपल्या वक्तव्यावर ठाम राहून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी पेन ड्राईव्ह दाखवत फडणवीस यांच्याकडे कोणताही व्हिडिओ नसल्याचे म्हटले आहे.… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला मोठा फटका बसला असला तरी केंद्रीय नेतृत्व राज्यात तूर्त नेतृत्वबदल करण्याच्या… Read More...
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा शपथविधी सोहळा आज संपन्न होत आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात (कोर्ट यार्ड) भव्य सजावट करण्यात आली आहे.… Read More...
नवी दिल्ली: दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी वेगवान घडामोडी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसताना दिसत आहे. महायुतीत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नरेंद्र मोदींच्या… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पदाचा राजीनामा देण्यावर ठाम असून,… Read More...
मुंबई: राज्यात लोकसभा निवडणुकीत एकही जागा वाट्याला न आलेल्या, शिर्डीतून लढण्यास उत्सुक असलेल्या, पण मित्रपक्षांमुळे संधी न मिळालेल्या रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला… Read More...
मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल जनतेत कुठलीही सहानुभूती नसून दिल्लीच्या सातही जागांवर भाजपच तिसऱ्यांदा विजयी होईल, असा विश्वास राज्याचे… Read More...
नागपूर : आमचं सरकार कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींच्या हक्कांचं जतन करावं लागेल, हे स्वत: मुख्यमंत्र्यांना देखील माहिती आहे. भाजप सत्तेत असेपर्यंत… Read More...
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे, सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, राणाभीमदेवी थाटात शासनाने आरक्षणासंबंधी अनेक घोषणा केल्या.… Read More...
सातारा : मनोज जरांगे पाटलांना अजितदादांनी संविधान पाळावे असे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशी पद्धत आहे. अजितदादांनी जरांगे पाटलांच्या भूमिकेचे खरं तर स्वागत केलं पाहिजे.… Read More...