मुंबई : राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नाचा पेच हा भारतीय जनता पक्षाने निर्माण केला आहे. २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले… Read More...
म. टा. वृत्तसेवा, अमरावती : ‘काँग्रेसच्या नेत्यांना कणा नाही. त्यांना कणा असता, तर ते झुकले नसते. शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाच खरी शिवसेना मानतात. लोकसभा निवडणुकीतील… Read More...
अर्जुन राठोड, नांदेड : राज्यात आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील ठाम आहे तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण धोक्यात असल्याच सांगत वंचित बहुजन आघाडीचे… Read More...
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या मतदारसंघातील इच्छुक… Read More...
मुंबई : आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचे अधिकार राज्याला नाहीत. मर्यादा वाढवायचीच असेल तर संसदेतच हा निर्णय होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर संसदेत तोडगा काढावा. पंतप्रधान… Read More...
मुंबई : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यत्वाची रविवारी दुपारी शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी खोत यांना… Read More...
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने सुसंवाद वाढवला पाहिजे. मराठा आंदोलक मनोज जरांगे, ओबीसींचे नेते छगन भुजबळ, प्रा. लक्ष्मण… Read More...
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी सडकून टीका केली आहे. सरकारचा आधार आणि जनतेचा जनाधार संपल्यामुळे जरांगे यांनी उपोषण सोडलं. असं… Read More...
मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. तर ओबीसीतून आरक्षण न… Read More...
मुंबई : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग अशा विविध प्रवर्गांना ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून सरकारी नोकरीत दिलेले ६५ टक्के आरक्षण… Read More...