Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Ratnagiri news

आम्हाला कुणबी नव्हे तर मराठा म्हणूनच आरक्षण हवे, कोकणातील क्षत्रिय मराठ्यांची ठाम भूमिका

रत्नागिरी: कुणबी मराठा सरसकट आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यभर रान पेटवत असले तरी सुद्धा आता या मागणीमध्ये मराठा समाजात दोन मतप्रवाह असल्याचे स्पष्ट झाले आहे.…
Read More...

महायुतीत रुसवे फुगवे, भाजप पदाधिकाऱ्यांची बैठकीतून एक्झिट, संक्रातीदिनी तिळगूळ कडू!

रत्नागिरी: अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि आमदार योगेश कदम तसेच भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी उशिरा सुरू झालेल्या…
Read More...

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची भेट, उदय सामंत म्हणतात, विकासासाठी आम्ही एकत्र…

रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे खासदार विनायक राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत एकत्र भेटले आणि राजकीय…
Read More...

महाविकास आघाडी सोडली, पण दापोलीत ठाकरेंसोबत अजितदादा गटाची सत्ता कायम, कार्यकर्ते संभ्रमात

रत्नागिरी : शिवसेना, भाजपा व अजितदादांच्या राष्ट्रवादी यांच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रत्नागिरी येथे रविवारी १४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या तयारीच्या…
Read More...

आंबा काजू बोर्डासाठी तेराशे कोटी रुपयांची तरतूद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

म.टा.वृत्तसेवा,चिपळूण: कोकणासाठी आंबा काजू बोर्ड आपण स्थापन केला असून यासाठी पाच वर्षासाठी तेराशे कोटी रुपयांची तरतूद केल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.…
Read More...

आंबा काजू बोर्डासाठी १३०० कोटींची तरतूद; कोकण दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Edited by टीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Jan 2024, 2:07 pmFollowSubscribeRatnagiri News: कोकणासाठी आपण आंबा काजू बोर्ड स्थापन केला असून, यासाठी पाच वर्षांसाठी…
Read More...

बराच वेळ लेक परतली नाही; कुटुंबाचा जीव कासावीस, पोलिसात धाव, मात्र नको तेच घडलं अन्…

रत्नागिरी: चिपळूण येथील शहरात ओझरवाडी येथे राहणाऱ्या दिशा मिलिंद माने या युवतीचा मृतदेह दापोली तालुक्यात पाळंदे समुद्रकिनारी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. घरी कॉलेजला जाते असं सांगून…
Read More...

कोकणच्या विकासासाठी ५०० कोटी, मुंबई-गोवा महामार्ग कधी पू्र्ण होणार? मुख्यमंत्री म्हणाले…..

म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमातून आत्तापर्यंत दोन कोटी एक लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. २६ लाख लाभार्थींना १७०० कोटी लाभ रायगड…
Read More...

दाऊदचं बालपण गेलेल्या रत्नागिरीतील घराचा होणार लिलाव, शेतजमिनींसाठी लागणार बोली

रत्नागिरी: कुख्यात गँगस्टर आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या चार मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुंबके इथे या चार…
Read More...

रत्नागिरी, नांदेड ते परभणी काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद, वाहनधराकांच्या आजही रांगा

युवराज जाधव यांच्याविषयीयुवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसरमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव…
Read More...