म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: 'राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन करताना मोर्चा टाळावा, सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे,' असे… Read More...
अक्षय शिंदे, जालना : मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनासाठी दोन टप्प्यात आमरण उपोषण केल्यानंतर आता थेट मुंबईत आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. जरांगे… Read More...
अहमदनगर : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जाणारी पदयात्रा नगर जिल्ह्यातून जाणार आहे. यात्रेचा नगर शहराजवळ मुक्काम… Read More...
नांदेड: गेल्या काही दिवसांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आणि ओबीसी समाजात निर्माण झालेली तेढ कायमच आहे. मनोज जरांगे पाटील ओबीसी समजातून आरक्षणाची मागणी करीत आहेत, तर… Read More...
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी मुंबईत आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी गोदापट्ट्यातील १२३ गावांचा दौरा सुरू केला आहे. निर्णायक लढ्यात… Read More...
जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची अभिनेते सयाजी शिंदे यांनी बुधवारी अंतरवाली सराटी येथे भेट घेतली.… Read More...
Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Jan 2024, 6:17 pmFollowSubscribeमराठा आरक्षण देण्यासाठी येत्या २० जानेवारीपर्यंत राज्य सरकारला चर्चेची दारं खुली असून… Read More...
बीड: प्रभू श्रीरामाने अन्याया विरोधात लढा उभारला होता. आमच्यावर देखील गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झालाय. आता तो दूर करण्याची सद्बुद्धी प्रभू श्री रामचंद्राने केंद्र व राज्य… Read More...
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. मनोज जरांगे हे… Read More...