मुंबई: राज्यात गेल्या पाच वर्षांत अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. सत्तेसाठी राजकीय पक्षांनी, नेत्यांनी विचारांना, तत्त्वांना दिलेली मूठमाती मतदारांनी पाहिली. राज्यातील दोन प्रमुख… Read More...
मुंबई: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर सत्ताधारी महायुती सरकारनं विधानसभेसाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा… Read More...
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण अशी चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांनी आज मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा. माझा त्याला… Read More...
मुंबई: मागील विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेनेला बहुमत मिळालं. पण मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना, भाजपची युती तुटली. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी करत राज्यात सरकार आणलं… Read More...
मुंबई: विधानसभा निवडणूक २०१९ नंतर राज्यातील राजकीय परिस्थिती नाट्यमय पद्धतीनं बदलली. युती, आघाड्याचं चित्र बदललं. पक्षांची फाटाफूट झाली. दोन प्रमुख पक्षांचे चार पक्ष झाले. त्यामुळे… Read More...
म.टा. खास प्रतिनिधी, नाशिक : राज्य सरकार लोकाभिमुख निर्णय घेत असल्याने विरोधकांच्या प्रयत्नांना यश येणार नाही, अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी रविवारी… Read More...
भिवंडी, प्रदिप भणगे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे भिवंडीत भगवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले.या निमित्त अनेक सेवाभावी उपक्रम राबविले गेले.भिवंडी तालुका प्रमुख कुंदन पाटील… Read More...
मुंबई: विधानसभेच्या तोंडावर महाविकास आघाडीतील बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते… Read More...
प्रशांत श्रीमंदिलकर, खेड, पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुण्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दावा… Read More...