तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज
Browsing Tag

डॉ. नामदेव शास्त्री

भक्तीचा महापूर, श्रीविठ्ठलाला कसं पाहावं? माऊली म्हणतात…

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीजगात देवी-देवता अनंत आहेत. त्यांचे भक्तही अनंत असून, श्रीमंत आहेत. मुळात देवाला महत्त्व कशामुळं, हेच जनसामान्याला माहीत नाही. भारतासह संपूर्ण…
Read More...

आषाढी वारी 2023: पंढरपूर दुमदुमलं, ‘पावलो पंढरी वैकुंठभुवन। धन्य आजि दिन सोनियाचा।।’

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीदशमीच्या दिवशी भूवैकुंठ पंढरपूर, म्हणजे विठुरायाच्या नगरीत प्रवेश होतो. सर्व वारकरी एकमेकांना भेटतात. आलिंगन देतात. ‘भाग गेला शीण गेला। अवघा झाला…
Read More...

आषाढी एकादशीला फक्त दोन दिवस, पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास कसा होतो? पाहा

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीदुपारच्या भजनाची सांगता माऊलींच्या अभंगानं होते. मूळ वारकऱ्याची ही दिनचर्या आणि वैचारिक बैठक आहे. बाहेरून कसा आहे, हा भाग गौण आहे. आतून तो श्रीमंत…
Read More...

तुकाराम महाराजांचे अभंग कोण चोरायचं? त्यांनीच सांगितलंय बघा

Ashadhi Wari 2023 Article By Dr. Namdev Shastri: धन चोरणारे चोर लक्षात येतात; परंतु मानासाठी वाङ्मय चोरणारे लवकर लक्षात येत नाहीत. एक नवीन विषय घेऊन एखादं नाटक, सिनेमा काढला, तर…
Read More...

माऊलींचा प्रश्न अन् नामदेव महाराजाचं उत्तर, वारीतला महाप्रसाद

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री‘नामयाचे भेटी ज्ञानदेव आले। लोटांगण घातले नामदेवे।।’ तीर्थयात्रा करावी, म्हणून माऊली प्रेमभंडारी नामदेव महाराजांच्या घरी जातात. ज्ञानदानानं साधकाला…
Read More...

संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली तेव्हा त्यांनी असं मनोगत व्यक्त केलं

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीजीवन हे काळामुळं गतिमान आहे. गती समजते; परंतु काळ समजत नाही. वैज्ञानिक असं म्हणतात, की संपूर्ण ब्रह्मांड गतिमान आहे. गती देणारा कोण आहे, हे माहीत…
Read More...

सातशे वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं हे नामदेव महाराजांमुळं जगाला माहीत होतंय

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीअंत:करण शुद्ध असल्यामुळं वाणीत मधुरता येते. मधुर वाणी हृदयापर्यंत पोहोचते. वाणीत तसे रस, भाव, अलंकार इत्यादी अनेक घटक असतात. सिद्धान्त आणि…
Read More...

विठ्ठलाच्या दारी जाता न आल्याने तुकोबांची झालेली अवस्था, तुमचेही डोळे पाणावतील

Ashadhi Wari 2023 Article By Dr. Namdev Shastri: विरह सर्वांच्या नशिबात नसतो. त्यासाठी अंत:करण शुद्ध लागतं. जगातील महाकाव्यं विरहानं भरलेली आहेत. विरह हृदयातील वेदना आहेत,…
Read More...