जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी सडकून टीका केली आहे. सरकारचा आधार आणि जनतेचा जनाधार संपल्यामुळे जरांगे यांनी उपोषण सोडलं. असं… Read More...
रायगड: मराठा समाजातील सगेसोयऱ्यांची काढलेल्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, तसेच त्यांचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये कायदा पारित… Read More...
बीड: मराठा आरक्षणासाठी सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण संपवले. दरम्यान आता त्यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे.… Read More...
मुंबई: माथाडीचे श्रध्दास्थान, स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी १९८० साली सर्व प्रथम मराठा समाज आरक्षणाची मागणी केली होती. १९८० ते १९८२ अशी दोन वर्ष अण्णासाहेबांनी पश्चिम… Read More...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Jan 2024, 6:30 pmFollowSubscribeRaj Thackeray Tweet: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य… Read More...
नागपूर: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात अतिशय चांगला मार्ग निघाला. आंदोलनाची सांगता झाली याचा मला आनंद आहे. मनोज जरांगे यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांनी हा मार्ग स्वीकारला,… Read More...
मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलं आहे. जरांगेंच्या संवादानंतर सरकारचं शिष्टमंडळ शुक्रवारी रात्री उशीरा मनोज… Read More...
मुंबई: राज्य शासनाने शेतकऱ्यांना आपला शेतीमाल, भाजीपाला मुंबई मध्ये वितरण करण्यास सवलत दिल्याने मुंबई, ठाणेसह इतर नजिकच्या शहरांना शेतमाल, भाजीपाला पुरवठा सुरळीत राहावा यासाठी… Read More...
नवी मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मोर्चेकर्यांनी गुरुवारी मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगेकूच केली आहे. रात्री उशिरा… Read More...
अहमदनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखोंचा मोर्चा घेऊन मुंबईच्या वेशीवर पोहचले आहेत. काहीच तासांमध्ये हा मोर्चा मुंबईत दाखल होऊ शकतो. दिवसेंदिवस या मोर्चात लाखो… Read More...