रत्नागिरी: अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानंतर अवघ्या देशात जल्लोष सुरू आहे. असाच जल्लोष कोकणातही पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी प्रभू श्रीराम… Read More...
म.टा.वृत्तसेवा,चिपळूण: कोकणासाठी आंबा काजू बोर्ड आपण स्थापन केला असून यासाठी पाच वर्षासाठी तेराशे कोटी रुपयांची तरतूद केल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.… Read More...
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमातून आत्तापर्यंत दोन कोटी एक लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. २६ लाख लाभार्थींना १७०० कोटी लाभ रायगड… Read More...
रत्नागिरी: दापोली तालुक्यात दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोळथरे ब्राम्हणवाडी येथे एका ७१ वृद्धाला मारहाण करून घरात जबरदस्तीने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या… Read More...
रत्नागिरी: देवरुख नजीकच्या साडवली सह्याद्रीनगर येथील गौरीविहार कॉम्प्लेक्समधील तब्बल सहा बंगले चोरट्यांनी रविवारी रात्री फोडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन बंगल्यातील मिळून… Read More...
रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात सध्या रस्ते अपघाताचं प्रमाण वाढू लागलं आहे. असाच एक दुर्दैवी अपघात खेड तालुक्यात घडला आहे. यामध्ये एका शिक्षकेने आपले प्राण गमवावे लागले आहेत.… Read More...