निलेश पाटील, जळगाव : नातेवाइकांची अंत्ययात्रा आटपून परत येत असलेल्या पती-पत्नीला ट्रकच्या धडकेत जबर मार लागल्याने दोघं पती-पत्नींचा अपघातात मृत्यू झाला. नातेवाईकांच्या… Read More...
जळगाव : महाराष्ट्रातील साहित्यरसिक आणि साहित्यप्रेमींना प्रतीक्षा असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९७ व्या पर्वाला आज, शुक्रवारपासून अमळनेर येथे सुरुवात होत आहे. एरवी… Read More...
जळगाव : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीच्या कृषि महाविद्यालय धुळे येथील कृषि पदवीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव योजना… Read More...
म. टा. प्रतिनिधी, जळगाव : अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी तीन दिवसांचा निवास व भोजनाचा ८… Read More...
प्रवीण चौधरी, जळगाव : जिल्ह्यातील सानेगुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर शहरात ७२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलनात पारंपरिकतेला फाटा देत… Read More...
जळगाव : युनिट २८६ मिडीयम रेजिमेंट तोफखाना कारगिल येथे कार्यरत असलेले जळगावातील एरंडोल तळई येथील हवालदार नितीन तुळशीराम पाटील शहीद झाले आहेत. त्यांच्यावर तळई येथे शासकीय इतमामत… Read More...
जळगाव : जळगाव शहरातील तांबापुरा भिलाटी परिसरातील १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली आहे. मनोहर कैलास गायकवाड (वय १९) असे मृत… Read More...