नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रात नवे सरकार स्थापन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (९ जून ) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात निवडून येणाऱ्या कलंकित खासदारांची संख्या वाढत चालली आहे. अठराव्या लोकसभेच्या ५४३ नवनिर्वाचित खासदारांपैकी तब्बल… Read More...
पणजी : लोकसभा निवडणूकांचे निकाल देशभर बदलाचे संकेत देत असताना गोव्यामध्ये कॉंग्रेस आणि भाजप आपापले अस्तित्व राखण्यात यशस्वी झाले आहेत .गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या… Read More...
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल पूर्णपणे चुकले आहेत. प्रत्यक्ष निवडणूक निकालांनी एक्झिट पोलला चुकीचे ठरवत अनेकांना चकित केले आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलने भाजपला ३५० पेक्षा… Read More...
अमेठी : उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत अमेठीमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा (के.एल.शर्मा) यांनी भाजपच्या स्मृती इराणी यांच्याविरोधात मोठं मताधिक्य… Read More...
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चर्चेचा मोठा विषय ठरला तो अयोध्येतील राम मंदिर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या… Read More...
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सगळ्याच वृत्तवाहिन्यांनी लोकसभेचा निवडणुकीचा सर्व्हे जाहीर केला आणि कोणत्या पक्षाला किती संभाव्य जागा मिळू शकतात याची शक्यता वर्तवली पण आता याच… Read More...