
Tej Police Times
राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. पुणे आणि नाशिकमध्ये पूर संकट ओढावले होते, त्यामुळे जनजीवन ठप्प झाले होते. येथील पूरस्थिती आटोक्यात आल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
Source link
Recover your password.
A password will be e-mailed to you.