Maharashtra Mumbai Weather : मागील महिन्याभरापासून वायू प्रदूषणात वाढ झाली असून मीरा-भाईंदरमध्ये याचं प्रमाण वाढलं आहे. हृदयविकार, दमा आणि फुफ्फुसांसंबंधी समस्या असणाऱ्यांना याचा… Read More...
मुंबई : भारतीय हवामान विभागाने ऑगस्टमध्ये राज्यात कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण विभागात पावसाचा जोर कमी झाला आहे. दोन दिवसांमध्ये उत्तर आणि दक्षिण… Read More...
राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. पुणे आणि नाशिकमध्ये पूर संकट ओढावले होते, त्यामुळे जनजीवन ठप्प झाले होते. येथील पूरस्थिती आटोक्यात आल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात… Read More...
मुंबई : मुंबईसह राज्यात जूनअखेर निर्माण झालेली पाणीचिंता जुलैच्या पावसाने संपवली. पावसाळ्याच्या दोन महिन्यांच्या अखेरीस राज्यात ३९ टक्के अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. राज्यातील… Read More...
अजय गद्रे, धुळे: जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आमळी शिवारात असलेल्या काबऱ्या खडक धरणाला गळती लागली आहे. यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. साक्री तालुक्यातील काबऱ्या… Read More...
कांदा महाबँक उत्पादकांना तारणार? नाशिकसह 'या' ३ जिल्ह्यांत होणार प्रकल्प, शेतकऱ्यांचं काय म्हणणं?कांद्याची नासाडी रोखली जाऊन साठवणुकीला चालना मिळावी यासाठी अणुऊर्जा आधारीत कांदा… Read More...
मुंबई: मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात पाणी साचल्याने परिस्थिती बिकट बनली आहे. दरम्यान, हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.… Read More...
सातारा: जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने दि. २६ ते ३० जुलैपर्यंत रेड आणि ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. अतिदक्षता म्हणून… Read More...
नाशिक: राज्यात अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. नाशिकच्या… Read More...
कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. वातावरणातील या बदलामुळे मंगळवारी सकाळी कोल्हापूर धुक्यात हरवल्याचे दिसले. दरम्यान, सकाळच्या थंडीमुळे लोक गारठून… Read More...