
Tej Police Times
नवीन कसारा घाटातील बलगर पॉईंटजवळ हा अपघात झाला. कसारा घाटात उतार असल्याने कंटेनर रस्त्यावर आल्यानंतर कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कंटेनर बाजूच्या खोल दरीत कोसळला. यात कंटेनरमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पाच मृतांपैकी दोन जण मुंबईतील असल्याची माहिती आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.