
Tej Police Times
दोन वेळा मुख्यमंत्री पद भोगलं, तरी काँग्रेसला शिव्या; ‘अशोक चव्हाणांचा सातबारा खोडून काढण्याची वेळ,’ नाना पटोले कडाडले
पटोले पुढे म्हणाले की, या सरकारने सहा हजार कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केला. ६७ हजार महिला महाराष्ट्रातून गायब झाल्या असून फडणवीस यांच्या मतदारसंघातूनही १३०० महिला गायब झाल्याचा आरोप करत महिलाविषयी यांना काही घेणं देण नाही. या सरकारने ग्रामीण भागाची जीवनवाहिनी बंद केली. रुग्णवाहिकेत आठ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार यांनी केला, तसंच गुजरामधून ड्रॅग आणणायचं सुरु आहे, महाराष्ट्राचा उडता पंजाब करायचं सुरू आहे, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.
लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.