
Tej Police Times
तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे रोप लावताना घराच्या पूर्व दिशेला तुळशीचे रोप असायला हवे. यामुळे घरात असणारी नकारात्मकता दूर होईल. तसेच सकारात्मक शक्ती वाढेल. तुळशीचे रोप लावताना ती हिरवी असायला हवी.
तुळशीचे रोप लावताना पूर्व दिशेकडे लक्ष देणे आवश्यक आहे किंवा ईशान्य दिशेमुळे वास्तु दोष दूर होतात.तुळशीचे रोप लावल्याने कौटुंबिक जीवन सुखी राहते आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारते
ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते, त्या घरात वास्तुदोष नसतो असे शास्त्रात म्हटले आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीची पूजा करून ध्यान केल्याने सर्व पापे नष्ट होतात तसेच मोक्ष प्राप्त होतो. भगवान विष्णूची पूजा करताना प्रसादासोबत तुळशीची पाने अर्पण करायला हवी.
लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.