
Tej Police Times
‘राजकीय पक्ष देशापेक्षा धर्म मोठा करत असतील, तर आपली स्वतंत्रता पुन्हा धोक्यात येईल,’ असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मंगळवारी नमूद करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण स्पष्ट केले. संविधान स्वीकारून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंगळवारी जुन्या संसद भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रणनीती म्हणून अशांतता पसरवणे लोकशाही संस्थांसाठी धोकायदायक आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.