
Tej Police Times
NAGPUR,दि.२३ :- भारत विरुद्ध आस्ट्रेलियाचा क्रिकेट मॅच आज नागपूरच्या जमठा स्टेटीयम मध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी स्टेडियम सज्ज करण्यात आलं आहे. नागपुरात सुरु असलेल्या पावसामुळे आजचा सामना होणार की नाही या वर शंका निर्माण झाली होती परंतु आज सकाळ पासून सूर्य देवता यांनी क्रिकेट प्रेमींच्या निराशाची सावट दूर केलं आहे. आजच्या मैच साठी सुरक्षा व्यवस्था ही कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. स्टेडियम परिसरात जवळ जवळ 2 हजार पोलीस कर्मचारी व अधिकारी लावण्यात आले आहे. खेळाडू च्या सुरक्षेसाठी हॉटेल ते स्टेडियम पर्यंत ग्रीन कॉरिडॉर बनविण्यात आले आहे. तर सामना बघण्यासाठी येणारे क्रिकेट प्रेमीं मास्क शिवाय स्टेटीयमच्या आत जाता येणार नाही.
Recover your password.
A password will be e-mailed to you.