
Tej Police Times
वाचाः निर्बंधाची हंडी फुटणार?; गोविंदा पथकांसोबत मुख्यमंत्र्याची बैठक
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच निखिलनं रविवारी पत्नीच्या ओढणीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. यावेळी एक सुसाइड नोट आढळून आली आहे, यात निखिलनं सासरच्या मंडळींवर आरोप केले आहेत. ‘सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला त्यांच्यामुळंच आपण कर्जबाजारी झालो असून माझ्या मृत्यूला तेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांच्यावर कठोर करावाई करावी,’ असं या सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. तसंच, ‘आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे,’ असं यात लिहलं आहे.
वाचाः सोलापुरातील ‘या’ पाच तालुक्यात आजपासून अनलॉक; काय सुरू राहणार?
वाचाः महाराष्ट्राला हादरवणारी घटना! भानामतीच्या संशयातून कुटुंबाला भरचौकात मारहाण
Recover your password.
A password will be e-mailed to you.