
Tej Police Times
सावधगिरी हवी, भीती नको! देशात पुन्हा करोनाची एन्ट्री, २४ तासात ६१४ नवे रुग्ण
वॉर्ड कार्यालयांच्या करवसुलीची सरासरी केवळ आठ ते अकरा टक्के आहे , हे प्रमाण फारच कमी आहे. मार्च अखेरपर्यंत ३०० कोटींपर्यंत करवसुली झाली पाहिजे. यासाठी नियोजन करून काम करा. कामात सुधारणा करा, असे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. शून्य करवसुलीचा उल्लेख यापुढे ज्यांच्या नावासमोर दिसेल, त्यांना पगार मिळणार नाही. ज्या दिवशी कर वसुली नाही, त्या दिवशीचा पगार नाही असे प्रशासकांनी स्पष्ट केले. कामात सुधारणा झालीच नाही तर एक नोटीस देऊन बडतर्फ केले जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
पालिकेने बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. जे मालमत्ताधारक वारंवार नोटिस बजावून देखील कर भरत नाहीत त्यांची मालमत्तांना टाळे ठोकण्यात येईल. त्यानंतर नोटीस बजावून त्या मालमत्तेचा लिलाव करा, असे आदेश प्रशासकांनी अधिकाऱ्यांना दिले.
कुणबी दाखला घेणार का, शिंदेंना प्रश्र्न
Read Latest Maharashtra News And Marathi News
Recover your password.
A password will be e-mailed to you.