
Tej Police Times
मोठी बातमी! काँग्रेस नेते सुनील केदार यांना धक्का, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात दोषी
जिल्ह्यात हेच गाव नाही तर अनेक गाव असे आहेत ज्यात लोक राहतात. मात्र कोणत्याही सोईसुविधाविना या गावांमध्ये निवडणुका लढवल्या जातात. ग्रामपंचायतमध्ये सरपंच येतो सदस्य असतात मात्र विकास मात्र कागदोपत्रीच होतोय यासाठी जिल्हा प्रशासन हे उदासीन का असाही सवाल या माध्यमातून पुढे येत आहे. मात्र आता चक्क पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गावातील नागरिकांनी ही अनोखी शक्कल लढवत चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आता गाव विक्री करण्याची मागणी केली आहे. आता यापुढे नेमकं काय घडतंय हे देखील पाहणं गरजेचं आहे
किल्लारीकरांचा संघर्ष संपेना; ३० वर्षांपूर्वी कित्येक संसार गाडले गेले अन् आजही मुलभूत सुविधांची वानवा
Read Latest Maharashtra News And Marathi News
Recover your password.
A password will be e-mailed to you.