
Tej Police Times
गणेशभक्तांच्या वाटेत काटे!; नियमांमुळं चाकरमान्यांची धावपळ
सण, कार्यक्रमांनंतर करोना संसर्गाचा उद्रेक होऊ नये म्हणून शासनाने त्रिसूत्री घालून दिली आहे. योग्यप्रकारे मास्क वापरणे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, सामाजिक अंतर ठेवणे आणि हात वारंवार धुवून स्वच्छता राखणे या बाबींचे काटेकोर पालन करण्यात यावे, असं प्रशासनानं आवाहन केलं आहे.
वाचाः ज्येष्ठ पत्रकार, नाटककार जयंत पवार यांचे निधन
Recover your password.
A password will be e-mailed to you.