
Tej Police Times
अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; कारण काय?
महाराष्ट्रात ओबीसींमध्ये ३७४ जातींचा समावेश आहे. महाराष्ट्रात ५४ टक्के ओबीसी समाज बांधव आहेत. ओबीसींमध्ये अनेक जातींचे लोक गरीब आहेत. ओबीसींना मंडल आयोगाचे आरक्षण मिळाले ते तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मान्य केले. महाराष्ट्रात शरद पवार यांनी, तर इतर राज्यात इतर लोकांनी त्याची अंमलबजावणी केली. आता केवळ मलाच टार्गेट का केले जातेय, असा सवाल यावेळी भुजबळ यांनी उपस्थित केला. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मात्र, ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता ते स्वतंत्रपणे द्यावे, अशी भूमिका त्यांनी येवल्यात पुन्हा मांडली.
‘ईडब्ल्यूएस’ मिळाल्यास वातावरण निवळेल
ईडब्ल्यूएस गुजरातमध्ये लागू झाले तेव्हा तेथील पाटीदार पटेल समाज शांत झाला. ईडब्ल्यूएसच्या १० टक्के आरक्षणात विविध राज्यांत अनेक समाज गेल्याने तेथील आंदोलन शांत झाले आहे. महाराष्ट्रातही ईडब्ल्यूएस आरक्षणात साडेआठ टक्के म्हणजे ८५ टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. हे दहा टक्के आरक्षण मिळाल्यास येथील वातावरणही निवळेल अशी आशा भुजबळ यांनी व्यक्त केली.
मराठा समाजाचा प्रचंड संताप, भुजबळांना स्वत: च्याच मतदारसंघात काळे झेंडे दाखवले
Read Latest Maharashtra News And Marathi News
Recover your password.
A password will be e-mailed to you.