
Tej Police Times
दिवसाला ७० हजार तर महिन्याला २१ लाखांचा तोटा, छ. संभाजीनगरातील जवळपास ८० टक्के गाव संकटात
तरी सर्व जड अवजड वाहन मालक/चालक संघटना यांना आवाहन करण्यात येते की, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवरील प्रवास दुपारी १२ नंतर सुरू केल्यास त्यांना घाटामध्ये थांबण्याची गरज पडणार नाही. तसेच वाहतूक कोंडीमुळे वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिनचे काम निघणे इत्यादी टळू शकेल तसेच इंधन आणि वेळची बचत होईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र मागच्या आठवड्यात अनेक वाहने रस्त्यावर बंद पडल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे अनेक गाड्यांचे नुकसानही झाले होते. त्यामुळे आता प्रवाशी नागरिकांनी देखील वाहने आणाताना सुरक्षितरित्या ती वाहने चालवणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.