
Tej Police Times
घरी न बसता सगळ्यांनी आरक्षणासाठी मुंबईत यायचं, आपल्याला मुंबईतील तिन्ही मैदानं लागतील : मनोज जरांगे पाटील
दरम्यान जीगाव प्रकल्पात थेंबभर पाणी नाही. हे धरण अजून पूर्ण झालं नाही. मग ३३०० कोटींचं टेंडर कशासाठी? निव्वळ ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी आणि ठेकेदारांना निवडणुकीपूर्वी ३३०० कोटींचा ठेका देण्याचा प्रयत्न दिसतोय, असा थेट आरोप एकनाथ खडसे यांनी सरकारवर केला आहे. त्याबाबतही दिलीप वळसे-पाटील यांनी मौन बाळगत हा प्रश्न अजित पवार यांनाच विचारा, असे ते म्हणाले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.