
Tej Police Times
मनोज जरांगे यांनी राज्यातील काही तालुक्यांमध्ये कुणबी नोंदी तपासणीचं काम योग्यरित्या होत नसल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. बीड, नांदेड, जालना, हिंगोली परभणी जिल्ह्यात कुणबी नोंदी व्यवस्थित झाल्या नसल्याची तक्रार मनोज जरांगे यांनी केली.
असे नेते नकोच! भाजप प्रवेश अवघड होणार; कमळ हाती घेण्यासाठी फिल्टर लागणार; राज्यात काय घडणार?
राज्य सरकारनं समिती नेमली पण खालचे अधिकारी दाखले देत नाहीत, अशी तक्रार मनोज जरांगे यांनी केली. काही ठिकाणी निरंक अहवाल दिले गेल्याची तक्रार देखील जरांगेंनी केली. आमच्यावर अन्याय कुणाच्या सांगण्यावरुन सुरु आहे, असा सवाल जरांगेनी केला. विविध गावांमधील रेकॉर्ड तपासलं जाणार नसेल तर न्याय कसा मिळणार असा सवाल जरांगे यांनी केला.
राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करत आहोत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य
आंतरवाली सराटीमध्ये आमच्या लोकांनी मार खाल्ला पण त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. दोन दिवसांमध्ये गुन्हे मागे घेतो असं सांगितलं होतं मात्र सरकारच्यावतीनं चार महिने झाले तरी गुन्हे मागे घेतले गेले नाहीत, असा मुद्दा देखील जरांगे यांनी माडंला.
काँग्रेस नेते सुनील केदार यांची उच्च न्यायालयात धाव, जामीन आणि शिक्षा स्थगितीसाठी धडपड
Read Latest Maharashtra News And Marathi News
Recover your password.
A password will be e-mailed to you.