
Tej Police Times
कालव्याला पाणी सुटल्याने कालवा पूर्ण पणे भरून वाहत होता. त्यामुळे घटनेनंतर दोघे जण ट्रॅक्टरखाली अडकून होते. बाहेर येता न आल्यामुळे अजय आणि लखन या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर एक जण या अपघातात बालबाल बचावला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जेसीबीच्या मदतीने दोघांना बाहेर काढले. मृतक अजय राठोड आणि लखन राठोड यांचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता.
मयत लखन राठोड हा ग्राम पंचायत सदस्य होता. काही महिन्यानंतर तो उपसरपंच देखील होणार होता. मात्र नियतीने घात केला. दरम्यान, या घटनेने चाभरा तांडा गावात शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शवविच्छेदनानंतर दोघांवर एकाच वेळी अंत्यविधी करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी अर्धापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भरधाव कार ७०-८० फूट खोल दरीत कोसळली, रात्रभर तशीच पडून; दोन जिवलग मित्रांचा एकत्र मृत्यू
Read Latest Maharashtra News And Marathi News
Recover your password.
A password will be e-mailed to you.