
Tej Police Times
हिंसाचार वाढल्याने केंद्र सरकारने संचारबंदी लागू केली, इंटरनेट बंद केले आणि या राज्यांमध्ये सुरक्षा दले तैनात केली. मणिपूरसाठी मदत छावण्या स्थापन केल्या आणि राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती स्थापन केली; मात्र तरीही तेथील हिंसाचाराच्या घटना सुरूच राहिल्या. संघर्ष आणि हिंसाचारामुळे समाजजीवन विस्कळित होणं, या सर्वांमुळे मणिपूरमधून लोकांचं विस्थापित होण्याचे प्रमाण वाढले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.