
Tej Police Times
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं ३०३ जागा जिंकल्या. त्यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केली. त्यामुळे मंत्रिमंडळात जवळपास सगळेच खासदार भाजपचे होते. पण आता भाजपला बहुमतासाठी ३२ जागा कमी पडत आहेत. त्यामुळे १६ जागा जिंकणाऱ्या टिडीपी आणि १२ जागा जिंकणाऱ्या जेडीयुचा भाव वधारला आहे. भाजपला पाठिंबा देण्याच्या बदल्यात दोन्ही पक्ष महत्त्वाची मंत्रिपदं मागू शकतात.
Recover your password.
A password will be e-mailed to you.