तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज
Browsing Tag

मोदी सरकार

महत्त्वाकांक्षी योजनेला विरोध, UCCवर ठाम भूमिका; JDUचं दबावतंत्र; काय करणार भाजप?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष बहुमतापासून वंचित राहिल्यानं एनडीएमधील मित्रपक्षांचा भाव वधारला आहे. सरकार स्थापनेसाठी भाजपला आणखी ३२ खासदारांचा पाठिंबा गरजेचा आहे.…
Read More...

भाजपकडून मोदी 3.0च्या हालचाली, काँग्रेसकडून राहुल गांधींना सर्वात मोठी जबाबदारी? लवकरच घोषणा

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत सर्वात ठरलेला भारतीय जनता पक्ष बहुमतापासून मात्र दूर आहे. त्यामुळे केंद्रात आता मोदी सरकार दिसणार नाही. मित्रपक्षांच्या मदतीनं भाजपनं एनडीए सरकार…
Read More...

Lok Sabha Election 2024 Result : ३७० आणि ४०० पार तर सोडा; इथे भाजपला साधे बहुमत मिळण्याचे वांदे,…

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून दुपारी १.३० वाजेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भाजपने एका जागेवर विजय आणि २४० जागांवर…
Read More...

Lok Sabha Election Result: निकाल भारतातील निवडणुकीचा अन् पाकिस्तानचा BP वाढला; मोदींच्या…

इस्लामाबाद: गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशभरात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूका अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. १ जून अखेर एकूण सात टप्प्यांमधील मतदानाची प्रक्रीया पुर्ण झाली असून…
Read More...

Lok Sabha Election 2024 Exit Poll: मोदींची हॅटट्रिक!उत्तर ते दक्षिण भाजपचा झेंडा; इंडिया आघाडीचे…

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असा अंदाज मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या विविध एक्झिट पोलच्या मधून व्यक्त करण्यात आला आहे. देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Read More...

NBT ग्राउंड रिपोर्ट: नाही कोणतीही लाट … 2019 आणि आताचं वातावरण, जनतेच्या मूडमध्ये झालाय का…

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी या प्रवासादरम्यान 12 राज्यांतील लोकांशी संवाद साधताना नवभारत टाइम्सच्या रिपोर्टरला देशातील मूड आणि वातावरणाची झलक पाहायला मिळाली. 2019 च्या…
Read More...

शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न, अस्वस्थ शेतकऱ्यांकडे सरकार ढुंकुणही पाहत नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

म. टा. प्रतिनिधी, पुणे: 'शेतकऱ्यांसमोर जगावे कसे हा प्रश्न आहे. सध्या शेतकरी अस्वस्थ असून, त्यांच्याकडे सरकार ढुंकुणही पाहत नाही,' अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी…
Read More...

Apple आणि Samsung मुळे लॅपटॉप बॅनचा निर्णय घेतला मागे, जाणून घ्या नेमकं काय घडलं

केंद्र सरकारनं लॅपटॉपच्या आयातीवर बॅन लावण्याचे निर्देश दिले होते, परंतु आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. यासाठी सरकारनं लॅपटॉपसाठी पीएलआय स्कीम सुरु केली होती, ज्यात…
Read More...

Apple आणि Samsung मुळे लॅपटॉप बॅनचा निर्णय घेतला मागे, जाणून घ्या नेमकं काय घडलं

केंद्र सरकारनं लॅपटॉपच्या आयातीवर बॅन लावण्याचे निर्देश दिले होते, परंतु आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. यासाठी सरकारनं लॅपटॉपसाठी पीएलआय स्कीम सुरु केली होती, ज्यात…
Read More...

चायनीज स्मार्टफोन ब्रँडला केंद्र सरकार आपल्या भाषेत समजवणार, घेतला मोठा निर्णय

केंद्र सरकार चायनीज स्मार्टफोन ब्रँडने काही गोष्टी खास आपल्या भाषेत समजून सांगणार आहे. खरं म्हणजे चायनीज स्मार्टफोन ब्रँड वर खूप आधीपासून भारतात आर्थिक घोटाळा केल्याचे आरोप लागत…
Read More...