शिर्डी: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांनी मला पालकमंत्रीपद देण्यात टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर करोना झाला तेव्हा मला मिळालेले पालकमंत्रीपद दोन तासांमध्ये काढून… Read More...
Lok Sabha Election : माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणुकीत सहा जागा लढवणार असल्याची घोषणा केली. रविकांत तुपकर यांच्याबाबतही राजू शेट्टी… Read More...
मावळ, पुणे: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे अनेक तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये खटके उडताना पाहायला मिळत आहेत. त्यातच मावळ तालुक्यातील आमदार सुनील शेळके यांनी… Read More...
म. टा. प्रतिनिधी, पुणे: 'शेतकऱ्यांसमोर जगावे कसे हा प्रश्न आहे. सध्या शेतकरी अस्वस्थ असून, त्यांच्याकडे सरकार ढुंकुणही पाहत नाही,' अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी… Read More...
पुणे: आजचे सरकार शेतकऱ्याकडे ढुंकून पाहायला तयार नाही. शेतकऱ्यांना जगावे कसे हा प्रश्न आहे. तो प्रश्न मांडायचा प्रयत्न केला. तर सरकार त्याकडे ढुंकून पाहत नाही. देशाला कृषिमंत्री… Read More...
पुणे : काही महिन्यांपूर्वी राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्ष फुटल्याने मोठा भूकंप झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. त्यात जुन्नर तालुक्यातील राजकारणात आमदार अतुल… Read More...
मुंबई : ‘भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी राज्यातील ४८ लोकसभा जागांचे समान वाटप करून जागावाटपातील संघर्ष संपवावा,’ असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी… Read More...
वंचित बहुजन विकास आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला सुचवला आहे. त्यासाठी त्यांनी खरगे, पवार, ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.… Read More...