अहमदनगर : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा देऊन भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीला धक्का… Read More...
अहमदनगर : मुंबईत दाऊद, छोटा शकील, अबू सालेम, टायगर मेमन ही मंडळी खंडणी, जमीन बळकवणे व दहशत करत होते, परंतु शिवसेना त्यांच्या विरोधात उभी राहिली. तुम्ही गुंड तर आम्हीही महागुंड असे… Read More...
Maha Vikas Aghadi Meeting : बैठकीमध्ये जागावाटपाच्या सूत्राबाबत चर्चा झाली. यात झालेल्या चर्चेनुसार लोकसभेची जागा जिंकण्यासाठी ज्या पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार असेल, त्या पक्षाला तो… Read More...
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वत:च्या राज्यात 'इंडिया' आघाडीबरोबर निवडणूक न लढता स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय… Read More...
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या अहमदनगर आणि शिर्डी अशा दोन जागा आहेत. भाजप-शिवसेना युती असताना यातील शिर्डीची जागा शिवसेनेकडे होती. त्यावर पक्षाला सलग विजय मिळाला आहे. आता… Read More...
मुंबई : राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने घरोघरी जाऊन अक्षता वाटल्या. अरे अक्षता कसल्या वाटता, आमचे १५ लाख रुपये वाटा. तर तुमच्या अक्षतांचा आम्ही सन्मान केला असता,… Read More...
नाशिक: प्रभू श्रीरामाने त्याच्या आयुष्यात अनेकदा अपमान आणि अन्याय सहन केला पण त्याने कायम संयम राखला. रामाच्या अंगात युद्ध लढण्याची धमक होती, पण त्याचवेळी तो तितकाच संयमीही होता.… Read More...
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं अधिवेशन नाशिक शहरात सुरु आहे. या अधिवेशनाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद राऊत, विनायक राऊत, प्रियांका चतुर्वेदी… Read More...
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं महाशिबिर म्हणजेच अधिवेशन नाशिकमध्ये सुरु आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाशिबिराला संबोधित केलं. यावेळी प्रभू श्रीरामाशी आमचं… Read More...