नवी दिल्ली : राहुल गांधींपासून ते ममता बॅनर्जींपर्यंतच्या विरोधकांनी भाजपला बहुमत मिळवता न येणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांच्या… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला एकट्याने बहुमताचा आकडाही गाठता आलेला नाही. एनडीएकडे बहुमत असले तरी भाजपकडे बहुमत नसल्याने मित्रपक्ष टीडीपी आणि जेडीयूचं… Read More...
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मंगळवार ४ जून रोजीचा दिवस संपूर्ण देशातील निर्णायक असणार असून यापूर्वी एक्झिट पोलमध्ये झालेल्या अंदाजानुसार केंद्रात पुन्हा… Read More...
भाजपने लढवल्या सर्वाधिक जागालोकसभेच्या ५४३ जागांपैकी सर्वाधिक जागा भाजपने लढवल्या आहेत. सत्ताधारी भाजपने सर्वाधिक ४४१ जागांवर उमेदवार उभे केलात. त्यानंतर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या… Read More...
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. येत्या दोन दिवसात म्हणजेच ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे केंद्रात कोणाचे सरकार येणार? कोणत्या पक्षाला किती… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यासाठी मतदान पार पडले आणि काही मिनिटांतच एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. देशातील विविध वाहिन्या आणि संस्थांमार्फत झालेल्या एक्झिट पोलमध्ये… Read More...
म .टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : पदाची प्रतिष्ठा आणि गांभीर्य कमी करणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत अशी घणाघाती माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी… Read More...
नवी दिल्ली : ‘ज्यांचे वैचारिक पूर्वज महात्मा गांधी यांच्या हत्येत सामील होते, ते गांधीजींनी दाखवलेल्या सत्याच्या मार्गावर कधीच चालू शकणार नाहीत’, अशा शब्दांत काँग्रेसने बुधवारी… Read More...
नवी दिल्ली : १८ वी लोकसभा निवडणूक जिंकून देशाच्या सत्तेवर येणाऱ्या नव्या सरकारचा शपथविधी हा लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर दुसऱ्या दिवसापासून ९ जूनपर्यंत कधीही होण्याची शक्यता… Read More...
पाटणा : 'नरेंद्र मोदींनी देवाची कथा का काढली आहे माहीत आहे का? निवडणुकीनंतर जेव्हा हेच ईडीचे लोक नरेंद्र मोदीजींना अदानीबद्दल विचारतील. तेव्हा मोदी म्हणतील मला माहित नाही, देव तसं… Read More...