नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून दिल्लीतील नवीन व जुन्या महाराष्ट्र सदनात वर्षभर दिसणारी वर्दळ रोडावली आहे. नेहमीचे कर्मचारी व सुरक्षारक्षक वगळता सदनात… Read More...
वृत्तसंस्था, बारपेटा (आसाम) : काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा मुस्लिम लीगसारखा असल्याचा भाजपचा दावा फेटाळून लावून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘मोदींची खोटारडेपणाची… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले. या टप्प्यात देशातील १३ राज्यातील ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. ज्यात उत्तर प्रदेश,… Read More...
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले असून २६ एप्रिल म्हणजे शुक्रवारी… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज, शुक्रवारी १२ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ८८ जागांवर मतदान होणार आहे. देशभरातील उष्णतेची लाट… Read More...
उदयपूर (राजस्थान) : राजस्थानाच्या पर्यटन नकाशावरील एक महत्त्वाचे शहर असणाऱ्या उदयपूर लोकसभा रिंगणामध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि भारतीय आदिवासी पक्ष… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : मंगळसूत्राबाबत पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी देशातील संपत्तीच्या वाटपाबाबत… Read More...
बाडमेर (राजस्थान) : हातपंप उखडून फेकणारा ‘तारासिंग’ ‘गदर’ आणि ‘गदर-२’ या सिनेमात पाहिला होता. ‘गदर’मध्ये गाजलेला हातपंप राजस्थानातील एका मतदारसंघातही चर्चेत आहे. क्षेत्रफळानुसार… Read More...
वृत्तसंस्था, कटिहार (बिहार) : काँग्रेसप्रणीत विरोधी पक्षांच्या आघाडीचे दहशतवादाच्या प्रश्नी नरमाईचे धोरण असल्याने ते पुन्हा सत्तेत आल्यास दंगली, अत्याचार होतील. तसेच, राज्यात गरिबी… Read More...
वृत्तसंस्था, जयपूर : ‘जे निवडणूक जिंकू शकत नाहीत, ते मैदान सोडून पळून गेले आहेत आणि राजस्थानमधून राज्यसभेत आले आहेत’, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जालोर येथील सभेत… Read More...