Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

bjp

लोकसभेत भाजपच्या स्वबळावर ३७० जागा, कोठून आला हा नंबर; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या दोन टप्प्यातील मतदान शिल्लक आहे आणि त्याच बरोबर मतमोजणीची तारीख देखील जवळ येत आहे. राजकीय विश्लेषक, विविध राजकीय पक्ष हे कोणाला किती जागा…
Read More...

Arvind Kejariwal : मला तुरुंगात टाकलं, म्हणजे तुम्हाला वाटलं पक्ष फुटणार, पण मोदीजी घडलं ते उलटंच,…

नवी दिल्ली : 'दिल्लीत निवडणूक प्रचारासाठी जिथेही गेलो तिथे एकच गोष्ट सगळीकडे निदर्शनास आली. ती म्हणजे मला खोट्या केस मध्ये अडकवून तुरुंगात टाकले, याचा लोकांमध्ये खूप रोष आहे. याचा…
Read More...

Lok Sabha Elections 2024: सहाव्या टप्प्यासाठी उद्या मतदान, ५८ जागांसाठी ८८९ उमेदवार रिंगणात

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याच्या प्रचारतोफा गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता थंडावल्या. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह आठ राज्ये आणि केंद्रशासित…
Read More...

थांबण्याची गरज वाटली नाही! भाजपच्या नोटिशीला बड्या नेत्याचं कडक उत्तर; नड्डांचंही नाव घेतलं

रांची: झारखंडच्या हजारीबाग लोकसभा मतदारसंघाचे खासदार जयंत सिन्हा यांना भारतीय जनता पक्षानं कारणे दाखवा नोटिस बजावली होती. हजारीबागमधून मनीष जैयस्वाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर…
Read More...

आणीबाणी घोषित झाली, त्या धक्क्याने माझी आई गेली, लोकशाहीचा गळा घोटला तो…. राजनाथ सिंहांचा…

कर्नल : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आणीबाणीच्या काळाची आठवण काढत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'इंदिरा गांधीनी आणीबाणी घोषित करुन लोकशाहीचा गळा घोटला होता.…
Read More...

भाजपने तिकीट कापले, जयंत सिन्हा यांची मतदानाला दांडी, आता पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस

मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : मोदी सरकारचे माजी अर्थ राज्यमंत्री आणि झारखंडच्या हजारीबागचे विद्यमान खासदार जयंत सिन्हा यांनी यंदा मतदानालाही दांडी मारल्याने भाजपने त्यांना मंगळवारी…
Read More...

ना प्रचारात सहभाग, ना संघटनेत रस; पाचवा टप्पा संपताच भाजपकडून बड्या नेत्याला नोटिस

नवी दिल्ली: देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल देशात पाचव्या टप्प्यातलं मतदान झालं. मतदानाचे आणखी दोन टप्पे शिल्लक आहेत. निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना…
Read More...

इंडिया आघाडीची कामगिरी चांगली, देशात सरकार आम्हीच स्थापन करणार, मल्लिकार्जुन खर्गेंचा आत्मविश्वास…

नवी दिल्ली : 'इंडिया आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करत आहे. महागाई, बेरोजगारी, भीतीचे वातावरण, लोकशाहीवर घाला हे मुद्दे मतदारांना आकर्षित करण्यासाठी आम्हाला…
Read More...

कलम ३७० हद्दपार, राम मंदिर साकार; आता कशासाठी ४०० पार? मोदी सरकारचा प्लान काय?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब की बार ४०० पारची घोषणा दिली. मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये झालेल्या प्रचारसभांमध्ये मोदी…
Read More...

ARVIND KEJARIWAL AND NARENDRA MODI : केजरीवाल यांच्या हत्येचा कट? मोदींच्या सांगण्यावरून दिल्ली…

नवी दिल्ली : आपच्या खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणामुळे सध्या दिल्लीत राजकीय युद्ध सुरू आहे. अशातच एक नवीन प्रकरण समोर आले असून दिल्ली मेट्रोमध्ये अरविंद केजरीवाल यांना जीवे…
Read More...