न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीजगात देवी-देवता अनंत आहेत. त्यांचे भक्तही अनंत असून, श्रीमंत आहेत. मुळात देवाला महत्त्व कशामुळं, हेच जनसामान्याला माहीत नाही. भारतासह संपूर्ण… Read More...
न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीदशमीच्या दिवशी भूवैकुंठ पंढरपूर, म्हणजे विठुरायाच्या नगरीत प्रवेश होतो. सर्व वारकरी एकमेकांना भेटतात. आलिंगन देतात. ‘भाग गेला शीण गेला। अवघा झाला… Read More...
न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीदुपारच्या भजनाची सांगता माऊलींच्या अभंगानं होते. मूळ वारकऱ्याची ही दिनचर्या आणि वैचारिक बैठक आहे. बाहेरून कसा आहे, हा भाग गौण आहे. आतून तो श्रीमंत… Read More...
Ashadhi Wari 2023 Article By Dr. Namdev Shastri: धन चोरणारे चोर लक्षात येतात; परंतु मानासाठी वाङ्मय चोरणारे लवकर लक्षात येत नाहीत. एक नवीन विषय घेऊन एखादं नाटक, सिनेमा काढला, तर… Read More...
न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री‘नामयाचे भेटी ज्ञानदेव आले। लोटांगण घातले नामदेवे।।’ तीर्थयात्रा करावी, म्हणून माऊली प्रेमभंडारी नामदेव महाराजांच्या घरी जातात. ज्ञानदानानं साधकाला… Read More...
न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीजीवन हे काळामुळं गतिमान आहे. गती समजते; परंतु काळ समजत नाही. वैज्ञानिक असं म्हणतात, की संपूर्ण ब्रह्मांड गतिमान आहे. गती देणारा कोण आहे, हे माहीत… Read More...
Aashadhi Wari 2023 Article By Namdev Shastri: प्रेमाचं हृदय ज्ञानाला महत्त्व देत नाही. ज्ञानी हे प्रेमाला सामान्य समजतात. बुद्धी आणि हृदय एकाच वेळी सक्रिय असणं, हे केवळ माऊलीलाच… Read More...
न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीबहुतेक विचारवंतांना असं वाटतं, की संत नेहमी शिकवतच असतात. जे विद्वान आहेत, ते म्हणतात संत साधेभोळे असतात. राजकारणी आणि व्यापारी आशीर्वाद घेण्यासाठी… Read More...
न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीजगातील कोणताही मनुष्य असो, अभिव्यक्त झाल्याशिवाय त्याचं मन हलकं होत नाही. प्रसन्नता वाढीस लागत नाही. सुख असो वा दु:ख, त्याची अभिव्यक्ती झालीच पहिजे.… Read More...