नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होवून १३ दिवस झाले आहेत. ४ जून रोजी जाहीर झालेल्या निकालात काँग्रेस नेते राहूल गांधी हे दोन जागांवर विजयी झाले होते. ते विजयी झालेल्या… Read More...
नवी दिल्ली: कुवेतमध्ये बुधवारी सकाळी एका इमारतीला लागलेल्या आगीत ४९ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ४० भारतीयांचा समावेश आहे. ज्यांची… Read More...
थिरुअनंतपुरम: नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत ७१ खासदारांनी मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यामध्ये केरळचे खासदार सुरेश गोपी यांचाही… Read More...
त्रिशूर : गर्भवती महिलेने बसमध्येच बाळाला जन्म दिल्याची बाब केरळमधून समोर आली आहे. आश्चर्य म्हणजे या ३७ वर्षीय महिलेची प्रसूती चक्क रुग्णालयाच्या बाहेरच करण्यात आली. सेरेना… Read More...
तिरुअनंतपुरम: आता आपण कुठेही जाताना अगदी सर्रासपणे गुगल मॅप्सचा वापर करतो. गुगल मॅप्स आपल्याला योग्य वाट दाखवतो. पण केरळ फिरण्यास गेलेल्या पर्यटकांना गुगल मॅप्सचा वापर चांगलाच… Read More...