वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ‘न्यायालयीन कामकाजासह आधुनिक प्रक्रियांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (एआय) एकत्रीकरण नैतिक, कायदेशीर आणि व्यावहारिक गुंतागुंत वाढवीत असून, त्याची सखोल… Read More...
वृत्तसंस्था, इस्तंबूल : दक्षिण तुर्कीतील डोंगराळ भागात केबलकार खांबावर धडकून फुटली. या दुर्घटनेनंतर १९ तासांनंतरही शनिवारी इतर केबल कारमध्ये ४० पेक्षा अधिक जण अडकले होते.काय… Read More...
वृत्तसंस्था, कराची : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शनिवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांत किमान ११ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांतील नऊ जण हे पंजाब प्रांतातील आहेत,… Read More...
वृत्तसंस्था, सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील एका शॉपिंग सेंटरमध्ये सशस्त्र हल्लेखोराने चाकूने भोसकून सहा जणांची हत्या केल्याची घटना शनिवारी घडली. त्यानंतर, या हल्लेखोराला… Read More...
नैरोबी : मुसळधार पाऊस आणि पुरामुळे केनियाच्या विविध भागांत किमान १३ जणांचा मृत्यू झाला असून, १५ हजार नागरिक विस्थापित झाले आहेत, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. आगामी जूनपर्यंत… Read More...
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. विजयवाडा येथे ‘मेमंथा सिद्धम’ बस प्रवासादरम्यान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचा लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा, म्हणजेच संकल्पपत्र रविवारी (१४ एप्रिल) सकाळी ८.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अनेक… Read More...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना भारतासमोरील आव्हानांच्या यादीत नवी भर पडली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेत (आयओए) सुरू असलेला… Read More...
उधमपूर (जम्मू-काश्मीर) : ‘जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याचा आणि या प्रदेशाला राज्याचा दर्जा पुन्हा मिळण्याचा काळ आता फार दूर नाही. या केंद्रशासित प्रदेशातील नागरिक लवकरच… Read More...
वृत्तसंस्था, लंडन : भारतातील बहुतांश लोकांना खंबीर नेता हवा आहे आणि सध्याच्या केंद्र सरकारविषयी ते समाधानी आहेत, असे एका पाहणीत दिसून आले आहे. जगातील १९ देशांमध्ये ही पाहणी करण्यात… Read More...