
Tej Police Times
मराठा ओबीसीतील वादाचा फायदा सर्वच राजकीय पक्ष घेत आहेत. शरद पवार यांचं वक्तव्य आलं की महाराष्ट्राचा मणिपूर करू नका. हे वक्तव्य आग लावणारं आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका की तुम्ही नरेंद्र मोदीकडे जा, जागा वाढवून घ्या आणि मग आपण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ. ही भूमिका चिथावणीखोर असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्यातील जनतेचं कौतुक करतो की ते राजकीय मतभेद सामजिक करु इच्छित नाहीत असं अॅड प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.