
Tej Police Times
पटोले पुढे म्हणाले, हे निवडणुका कधी घेतील हा प्रश्न आहे. १५ ऑगस्टला प्रधानमंत्री यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ असा उल्लेख केला होता. हे प्रधानमंत्री देशातील चार विधानसभेच्या निवडणुका एकासोबत घेऊ शकत नाही, आपला सोयीने हे निवडणुका लावतात. वन नेशन वन इलेक्शन ही भूमिका मांडण्याचा अधिकार काय आहे? त्यामुळे या सर्व परिस्थितीच भाजप, केंद्र आणि राज्य सरकार राजकारण करत आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.