
Tej Police Times
मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळील छत्रपतींचा पुतळा पडल्यापासून राज्यभरात केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. या पुतळ्या संदर्भात काल रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांनी बैठक देखील बोलवली होती. मात्र हे प्रकरण शांत होताना दिसत नाही. अशात मुख्यमंत्री शिदे यांनी माफी तर मागितली त्याच बरोबर सर्वांना आवाहन देखील केले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपली अस्मिता आहेत, ते आपली श्रद्धा आहेत, त्यामुळे यावरून विरोधकांनी राजकारण करू नये. आपण सर्वांनी मिळून शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा त्या ठिकाणी उभा करूयात. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.