
Tej Police Times
याचा काय फायदा होईल?
सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाले तर जेव्हा भारतात पूर, वादळ, त्सुनामी भूकंप यांसारखी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते, त्या वेळी दूरसंचार विभागाकडून दूरसंचार कंपन्यांच्या माध्यमातून अलर्ट मेसेज पाठवला जातो. हे वापरकर्त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईल. असा मजकूर संदेश संपूर्ण भारताला पाठवला जाईल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे काम पाहणार आहे. विशेष म्हणजे हे इमर्जन्सी अलर्ट फीचर अनेक देशांमध्ये मोबाईल कंपन्यांनी आधीच दिलेले आहे. पण भारतात हे फिचर देण्यात आले नव्हते. मात्र सरकारने मोबाईल कंपन्यांना हे फीचर देणे बंधनकारक केले आहे.
वाचा: कमी बजेटमध्ये मिळेल दमदार स्मार्टफोन, २० हजारांहून स्वस्त स्मार्टफोनची यादी एकदा पाहाच
Recover your password.
A password will be e-mailed to you.