
Tej Police Times
निवडणुकीच्या तोंडावर कांदा उत्पादकांना दिलासा; ९९,१५० मॅट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी
डी. फार्मसीच्या प्रथम आणि द्वितीय सत्राच्या काही विद्यार्थ्यांना पेपरमध्ये योग्य उत्तरे लिहिलेली नसतानाही उत्तीर्ण करण्यात आल्याची माहिती दिव्याशूंला मिळाली होती. त्यामुळे तीन ऑगस्ट २०२३ रोजी त्याने विद्यापीठाकडे काही उत्तरपत्रिकांच्या फेरमूल्यांकनाची मागणी केली. वेगवेगळे बारकोड असलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये जय श्रीराम व क्रिकेटपटूंची नावे लिहिल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना ७५ पैकी ४२ गुण म्हणजे ५७ टक्के गुण देऊन उत्तीर्ण करण्यात आले आहे.
सदोष उत्तरपत्रिका तपासणीबाबत दिव्यांशूने राजभवनाकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर राजभवनाने २१ सप्टेंबर २०२३ रोजी चौकशीचे आदेश दिले. विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त केली. या चौकशीत दोन प्राध्यापकांना दोषी ठरविण्यात आले. त्यानुसार डॉ. आशुतोष गप्ता आणि डॉ. विनय वर्मा यांना निलंबित करण्यात आले आहे, असे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. वंदना सिंह यांनी सांगितले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.