नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या सहा टप्प्यांतील मतदान पार पडले असून सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पार पडणार आहे. तर ४ जून रोजी निकाल लागणार असून केंद्रात कुणाची सत्ता येणार?… Read More...
नवी दिल्ली : 'दिल्लीत निवडणूक प्रचारासाठी जिथेही गेलो तिथे एकच गोष्ट सगळीकडे निदर्शनास आली. ती म्हणजे मला खोट्या केस मध्ये अडकवून तुरुंगात टाकले, याचा लोकांमध्ये खूप रोष आहे. याचा… Read More...
बिहार : ‘सत्तेत आल्यास पंतप्रधानपदाची खुर्ची घटक पक्षांमध्ये फिरवण्याचा इंडिया आघाडीचा विचार आहे,’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केला. बिहारमधील मधुबनी लोकसभा… Read More...
कोलकाता : लोकसभा निवडणूक जसजशी पुढे जात आहे. तसतशा रंजक घडामोडी समोर येत आहेत. अशीच घडामोड पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. इंडिया आघाडीत जागावाटप फसल्याने काढता पाय घेतलेल्या पश्चिम… Read More...
अहमदनगर : महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षाशिवाय इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षही कार्यरत आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी आघाडीतील इतर… Read More...
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : देशातील तीनशे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप विरुध्द काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. तर १५० ते १७५ जागांवर प्रादेशिक पक्ष विरुध्द भाजप अशी लढत… Read More...
Vanchit Bahujan Aaghadi : चौथ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत समाविष्ट करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे आम्ही कौतुक करतो, असं वंचित बहुजन… Read More...
पुणे : मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची नेहमी कळाजी घेतली. मात्र, हे खरं आहे की गेल्या १० ते १५ वर्ष मी बारामतीत लक्ष घातलं नाही. मी कधीच कुठला निर्णय घेतला नाही. निर्णय… Read More...
मुंबई : इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्यासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचा उल्लेख वकील असा केला. इंडिया… Read More...