मुंबई: राज्यात विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरु आहे. फडणवीस दिल्लीत जातील आणि भाजपचे अध्यक्ष होतील, अशा चर्चा गेल्या… Read More...
मुंबई: लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीनं कंबर कसली आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेच्या… Read More...
मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर आता भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. लोकसभेवेळी प्रचारापासून काहीसा लांब राहिलेला राष्ट्रीय… Read More...
मुंबई: लोकसभा निवडणुकीत झालेल्या सुमार कामगिरीनंतर आता भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सत्तेत कायम राहण्यासाठी भाजपनं व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.… Read More...
मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये राज्यात सर्वात मोठा… Read More...
मुंबई: विधानसभा निवडणूक २०१९ नंतर राज्यातील राजकीय परिस्थिती नाट्यमय पद्धतीनं बदलली. युती, आघाड्याचं चित्र बदललं. पक्षांची फाटाफूट झाली. दोन प्रमुख पक्षांचे चार पक्ष झाले. त्यामुळे… Read More...
मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं आता विधानसभा निवडणूक जिंकून राज्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. सर्वेक्षणाच्या… Read More...
१. बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गाडी अडवून त्यांच्यावर सुपारी फेकल्यानंतर दोन ठाकरेंमधील वाद आता उफाळून आला आहे. या वादानंतर लगेचच मनसे… Read More...
ठाणे : उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये जाहीर सभा होणार असून ठाकरेंच्या सभेपूर्वीच ठाकरे गट आणि मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेत बॅनर वॉर सुरु झाले आहे.… Read More...
मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात ३१ जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीनं आता विधानसभेची तयारी सुरु केली आहे. लोकसभेच्या कामगिरीची पुनरावृत्ती करुन राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी महाविकास… Read More...