नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या शपथविधीसाठी भाजपकडून जोरदार वातावरणनिर्मिती केली जात असतानाच, सातव्या टप्प्याअखेरीस ‘इंडिया’मध्येही बहुमताच्या… Read More...
नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठी लोकशाहीतील मतदानाचा उत्सव येत्या १ जून रोजी पूर्ण होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार १९ मे… Read More...
मिर्जापूर: उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर येथे लोकसभा निवडणुकीच्या कामावर असलेल्या १३ जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी या सर्वांना ताप आणि उच्च रक्तदाबाचा त्रास झाला होता. त्यानंतर… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या ‘इंडिया’ला स्पष्ट बहुमत मिळेल आणि ही आघाडी देशाला सर्वसमावेशक आणि राष्ट्रवादी सरकार देईल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५८ जागांसाठी शनिवारी ५९.१४ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये… Read More...
देहरी/बिक्रम (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये शनिवारी झालेल्या दोन जाहीर सभांमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीवर अतिशय तिखट शब्दांत टीका केली. मुस्लिमांची एकगठ्ठा… Read More...
मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत सोमवारी ( २० मे) ४९ जागांसाठी झालेल्या पाचव्या टप्प्यात मतदानाच्या टक्केवारीत ६२.२ टकक्यांपर्यंत वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी… Read More...
नवी दिल्ली: आगामी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाने (भाजप) अलीकडे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (ईव्हीएम) मध्ये कशाप्रकारे छेडछाड केली, हे… Read More...
श्रवस्ती: ‘काँग्रेस सत्तेवर आल्यास सीएए रद्द करेल आणि काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० प्रस्थापित करेल. जे दहशतवादी आज तुरुंगात आहेत, त्यांना काँग्रेस पंतप्रधानांच्या घरी आमंत्रण देऊन… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभेची २०२४ची निवडणूक ही परिवर्तनाची निवडणूक म्हणून इतिहासात नोंदवली जाईल, असा विश्वास काँग्रेसचे स्टार प्रचारक सचिन पायलट यांनी ‘महाराष्ट्र… Read More...