म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : ‘खोट्याची फॅक्टरी’ असलेल्या भाजपने स्वतःच स्वतःला कितीही दिलासा दिला, तरी काहीही फरक पडणार नाही. मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतो की, नरेंद्र मोदी… Read More...
मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : केरळमध्ये लोकसभेच्या सर्व २० जागांवर मतदान झाल्यावर आढावा घेऊन काढलेल्या भाकपच्याच पक्षांतर्गत निरीक्षण अहवालात वायनाडच्या बहुचर्चित जागेवर काँग्रेस… Read More...
म.टा. प्रतिनिधी, नवी दिल्ली : मोदी सरकार केवळ मोठ्या उद्योगपतींना प्राधान्य देत असल्याच्या आरोपाचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पुनरुच्चार केला. ‘गांधी कुटुंबाने नेहमीच… Read More...
नवी दिल्ली : देशात १९ एप्रिल आणि २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांसाठी मतदान झालं आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या… Read More...
लखनऊ: लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होत आहे. देशातील १३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील ८८ जागांवर आज मतदान संपन्न होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील ८… Read More...
गांधीनगर: काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी बाद ठरवण्यात आल्यानंतर सूरत लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व अपक्ष उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे सत्ताधारी… Read More...
नवी दिल्ली : विद्यार्थी संघटनेतून राजकारणात पाऊल ठेवलेल्या तसेच आक्रमक आणि दमदार वक्तृत्वशैलीतून विरोधकांच्या धोरणांची चिरफाड करणाऱ्या कन्हैया कुमारला काँग्रेस पक्षाने लोकसभेची… Read More...
म.टा. प्रतिनिधी, नवी दिल्ली : पंजाबमधील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी परमपाल कौर सिद्धू यांनी गुरुवारी नवी दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सिद्धू या अकाली दलाचे नेते… Read More...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली :‘देशाचे विभाजन करू इच्छिणाऱ्या शक्तींशी कोणी हातमिळवणी केली याला इतिहासात पुरावे आहेत. राजकीय व्यासपीठावरून खोटे बोलून इतिहास बदलत नाही,’ अशी टीका राहुल… Read More...
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या मविआच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं होतं त्या… Read More...