तिरुअनंतपुरम : केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांच्याविरोधात उमेदवार उभा करणार… Read More...
नवी दिल्ली: केंद्रात सत्ता स्थापन करण्यात इंडिया आघाडीला अपयश आलं. काँग्रेसचा समावेश असलेली इंडिया आघाडी बहुमतापासून दूर राहिली. भाजपच्या जागा घटल्या असल्या तरीही एनडीएतील घटक… Read More...
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधींनी वायनाडची खासदारकी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड अशा दोन मतदारसंघांमधून विजयी झाले.… Read More...
नवी दिल्ली : टेस्ला आणि एक्स कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनी आपल्या 'एक्स' या सोशल मीडिया अकाऊंटवरुन निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनबाबत वादग्रस्त पोस्ट शेअर केली… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक सुरु असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी केरळच्या वायनाडमधून लढतील अशी चर्चा होती. पण प्रियंका गांधींनी निवडणूक लढण्यास नकार दिला. राहुल गांधी वायनाडसह… Read More...
नवी दिल्ली : काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील पारंपारिक काँग्रेसचा गड असलेल्या रायबरेलीमधून तसेच केरळमधल्या वायनाडमधून सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला.… Read More...
लखनऊ : उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर परिस्थिती बदलू लागली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीचे वातावरण त्यांच्या बाजूने करण्यासाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. इंडिया या विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे, तर इंडिया आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे. या निवडणुकीत… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत सर्वात ठरलेला भारतीय जनता पक्ष बहुमतापासून मात्र दूर आहे. त्यामुळे केंद्रात आता मोदी सरकार दिसणार नाही. मित्रपक्षांच्या मदतीनं भाजपनं एनडीए सरकार… Read More...