लखनऊ: उत्तर प्रदेशच्या एटामध्ये एका व्यक्तीनं आठवेळा मतदान केल्याचा दावा केला. या व्यक्तीनं मतदान केलेल्या मतदान केंद्रावर आता पुन्हा मतदान होणार आहे. मतदान करणाऱ्या व्यक्तीला अटक… Read More...
विजय महाले, कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तीन दशकांपेक्षा अधिक काळ सत्तेवर राहिलेल्या डाव्या आघाडीला लोकसभा निवडणुकीत नवोदयाची आस आहे. यासाठी आघाडीने अनुभवी नेत्यांसह आपल्या तरुण… Read More...
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष दणदणीत विजयी मिळवेल आणि नरेंद्र मोदी सत्ता कायम राखतील, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केला. एएनआय वृत्तसंस्थेला… Read More...
विजय महाले, श्रीरामपूर : हुगळी जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या जाहीर सभेत मंचावर हातात कॉडलेस माइक घेऊन ‘जोय बांगला’ असा जोरादार नारा देत ममता बॅनर्जी भाषणाला सुरुवात करतात. जनतेकडून… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : ‘खोट्याची फॅक्टरी’ असलेल्या भाजपने स्वतःच स्वतःला कितीही दिलासा दिला, तरी काहीही फरक पडणार नाही. मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतो की, नरेंद्र मोदी… Read More...
मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : केरळमध्ये लोकसभेच्या सर्व २० जागांवर मतदान झाल्यावर आढावा घेऊन काढलेल्या भाकपच्याच पक्षांतर्गत निरीक्षण अहवालात वायनाडच्या बहुचर्चित जागेवर काँग्रेस… Read More...
विजय महाले, कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतांचा कौल निर्णायक आहे. तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात एकगठ्ठा येणारी ही मते आपल्याकडे खेचण्याकरिता काँग्रेस-डाव्या आघाडीचेही प्रयत्न… Read More...
म.टा. प्रतिनिधी, नवी दिल्ली : मोदी सरकार केवळ मोठ्या उद्योगपतींना प्राधान्य देत असल्याच्या आरोपाचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पुनरुच्चार केला. ‘गांधी कुटुंबाने नेहमीच… Read More...
वृत्तसंस्था, रायबरेली/प्रतापगड :‘काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या खासदार निधीतील ७० टक्के वाटा अल्पसंख्याकांना दिला,’ असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी उत्तर… Read More...
अब्दुल वाजेद, मच्छलीपट्टणम (आंध्रप्रदेश) : आंध्र प्रदेशातील सर्वांत चर्चेतील लोकसभा निवडणूक म्हणून मच्छलीपट्टणमकडे पाहिले जात आहे. गेल्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसकडून निवडणूक… Read More...