मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मंगळवार ४ जून रोजीचा दिवस संपूर्ण देशातील निर्णायक असणार असून यापूर्वी एक्झिट पोलमध्ये झालेल्या अंदाजानुसार केंद्रात पुन्हा… Read More...
नवी दिल्ली : आजचा दिवस भारताच्या राजकीय घडामोडींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीचे बहुप्रतिक्षित अंतिम निकाल जाहीर होणार आहेत. सात टप्प्यांत पार पडलेल्या… Read More...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'ध्यान'साधना समाप्त झाल्यानंतर आता वर्क मोड मध्ये आले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येण्याआधीच पंतप्रधानांनी देशाचा कारभार… Read More...
नवी दिल्ली : 'नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करणार.' असे मोठे वक्तव्य आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी… Read More...
नवी दिल्ली : ‘ज्यांचे वैचारिक पूर्वज महात्मा गांधी यांच्या हत्येत सामील होते, ते गांधीजींनी दाखवलेल्या सत्याच्या मार्गावर कधीच चालू शकणार नाहीत’, अशा शब्दांत काँग्रेसने बुधवारी… Read More...
Mangal Gochar In Mesh Rashi :लोकसभा निवडणुकांच्या निकालापूर्वी मंगळ ग्रहाचे संक्रमण मेष राशीत होणार आहे. शौर्याने संपन्न असलेला मंगळ स्व: राशीत प्रवेश करतो तेव्हा तो अधिक बलवान… Read More...
नवी दिल्ली : १८ वी लोकसभा निवडणूक जिंकून देशाच्या सत्तेवर येणाऱ्या नव्या सरकारचा शपथविधी हा लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर दुसऱ्या दिवसापासून ९ जूनपर्यंत कधीही होण्याची शक्यता… Read More...
पाटणा : 'नरेंद्र मोदींनी देवाची कथा का काढली आहे माहीत आहे का? निवडणुकीनंतर जेव्हा हेच ईडीचे लोक नरेंद्र मोदीजींना अदानीबद्दल विचारतील. तेव्हा मोदी म्हणतील मला माहित नाही, देव तसं… Read More...
नवी दिल्ली : 'दिल्लीत निवडणूक प्रचारासाठी जिथेही गेलो तिथे एकच गोष्ट सगळीकडे निदर्शनास आली. ती म्हणजे मला खोट्या केस मध्ये अडकवून तुरुंगात टाकले, याचा लोकांमध्ये खूप रोष आहे. याचा… Read More...
श्रवस्ती: ‘काँग्रेस सत्तेवर आल्यास सीएए रद्द करेल आणि काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० प्रस्थापित करेल. जे दहशतवादी आज तुरुंगात आहेत, त्यांना काँग्रेस पंतप्रधानांच्या घरी आमंत्रण देऊन… Read More...